Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सकाळची ही चांगली सवय आपले आयुष्य बदलू शकते

Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)
असे म्हणतात कि एका निरोगी शरीरातच निरोगी मेंदू असते. कारण शरीर आणि मनाचा खूप खोल संबंध आहे म्हणून मनाला आनंदी ठेवणं महत्वाचे आहे. या साठी दररोज चालणे  वॉक ला जाणे महत्त्वाचे आहे. या मुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त आणि उर्जावान राहते. 
 
चांगल्या आरोग्यासाठी दररोज  किमान 30 मिनिटे चालावे या मुळे मधुमेह आणि इतर आजार आणि हृदयाच्या विकारांना दूर ठेवले जाऊ शकते. तसेच योग्य आहार घेणं देखील महत्वाचे आहे. 
 
वाढत्या वयासह गुडघे देखील चांगले राहतात-
वॉक केल्यानं शरीरासह वाढत्या वयामुळे होणारा गुडघ्याच्या त्रास देखील कमी होतो. या मुळे गुडघे देखील फिट राहतात. या मुळे शरीर देखील उर्जावान होतो म्हणून दररोज आवर्जून चालावे. जेणे करून आजार आपल्यापासून लांब राहील आणि सरत्या वयात देखील तारुण्य कायम राहील. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

प्रेरणादायी कथा : लाल बहादूर शास्त्रींची हृदयस्पर्शी कहाणी

स्वादिष्ट मॅगी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी

फक्त मीठच नाही तर या ४ गोष्टी खाल्ल्याने देखील रक्तदाबही वाढू शकतो

पुढील लेख
Show comments