Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय होते रडल्यामुळे?

Webdunia
आपल्याकडे रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. मनाने कमकुवत असणारे लोक रडतात, असा समज आहे. पण प्रत्यक्षात मानसिक आरोग्यासाठी रडणे चांगले असते. रडल्यामुळे मन हलके होते. ताण कमी व्हायला मदत होते. अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणारे लोक इतरांच्या टिकेला घाबरत नाहीत. इतरांपुढे व्यक्त होतानाही त्यांना भीती वाटत नाही. छोट्या- छोट्या गोष्टींसाठी रडणार्‍या लोकांचे आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असते. असे लोक इतरांच्या भावना लवकर समजून घेतात. अर्थात असे असले तरी सतत रडत बसणे योग्य नाही. रडण्यालाही मर्यादा असायला हवी. सतत रडत राहणार्‍यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

प्रोस्टेट कर्करोग किती धोकादायक ? ज्याचे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बळी पडले

पगार ८११०० रुपयांपर्यंत, CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी रिक्त जागा, त्वरित अर्ज करा

उच्च रक्तदाबाचे रुग्ण धावू शकतात का? जास्त धावण्याने हृदयविकाराचा धोका किती वाढू शकतो ते जाणून घ्या

Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

कंबरदुखी कशामुळे होते, कारण व उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments