Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय होते रडल्यामुळे?

Webdunia
आपल्याकडे रडणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. मनाने कमकुवत असणारे लोक रडतात, असा समज आहे. पण प्रत्यक्षात मानसिक आरोग्यासाठी रडणे चांगले असते. रडल्यामुळे मन हलके होते. ताण कमी व्हायला मदत होते. अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणारे लोक इतरांच्या टिकेला घाबरत नाहीत. इतरांपुढे व्यक्त होतानाही त्यांना भीती वाटत नाही. छोट्या- छोट्या गोष्टींसाठी रडणार्‍या लोकांचे आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असते. असे लोक इतरांच्या भावना लवकर समजून घेतात. अर्थात असे असले तरी सतत रडत बसणे योग्य नाही. रडण्यालाही मर्यादा असायला हवी. सतत रडत राहणार्‍यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

या छोट्या चुका नात्यात अंतर वाढवतात

पेरूच्या पानांचे हे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

नवरात्रीच्या काळात या उपयुक्त वॉटरप्रूफ मेकअप टिप्सचा अवलंब करा

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments