Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवल्यानंतर या 6 वस्तू आहे विषसमान

Webdunia
सर्वात आधी हा नियम लक्षात ठेवा की नेहमी भूकेपेक्षा कमी आहार घ्यावा. भोजन केल्याच्या एका तासापर्यंत काही खाऊ- पिऊ नये. आता बघू अश्या कोणत्या 6 वस्तू आहे ज्या जेवल्यानंतर घेतल्याने विषसमान ठरतात.

पाणी पिणे
भोजन केल्यानंतर पाणी पिणे हानिकारक आहे. पण आवश्यक असल्यास सामान्य किंवा कोमट पाणी प्यावं. गार पाणी तर मुळीच पिऊ नये. कोमट पाणी पिण्याने आरोग्य चांगलं राहतं. तसेच आहार घेतल्यावर किमान एक ते दीड तासानंतर पाणी प्यावे.

धूम्रपान करणे
जेवणानंतर धूम्रपान करू नये. आहार घेतल्यावर एक सिगारेट किमान दहा सिगारेटएवढे नुकसान करते.

फळांचे सेवन करणे
भोजन झाल्यावर फळांचे सेवन करू नये. याने पोटात गॅस निर्माण होते. म्हणून भोजनच्या एका तासापूर्व किंवा भोजनच्या दोन तासानंतर फळांचे सेवन केले जाऊ शकतात.


चहा पिणे
जेवण झाल्यावर चहा पिऊ नये. याने आहारात घेतलेले प्रोटीन कठोर होऊन पचन क्रियेवर परिणाम टाकतात.

झोपणे
आहार घेतल्यानंतर लगेच झोपू नये. लंचनंतर जरा झपकी घेणे योग्य आहे पण रात्रीच्या जेवण्यानंतर 2 ते 3 ‍तासाचा अंतर असावा.

स्नान करणे
भोजन झाल्यावर लगेच अंघोळ करू नये. याने शरीरातील रक्त प्रवाह वाढतो परंतू पोटाजवळचा कमी होतं ज्याने पचन क्रियेवर विपरित प्रभाव पडतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

उरलेली टूथपेस्ट किचन मध्ये अशा प्रकारे वापरा, सर्व भांडी चमकतील

लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये डिप्लोमा करून करिअर करा

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

कफ आणि खोकल्यावर घरगुती उपाय

फिटनेसः ग्रीन पावडर, ग्रीन सप्लिमेंट्समुळे आरोग्य सुधारतं का? वाचा

पुढील लेख
Show comments