Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काकडी खाल्ल्यावर पाणी पिणे टाळावे

Webdunia
काकडीत खूप अधिक प्रमाणात पाणी असल्याचे सर्वांनाच माहीत असेल परंतू काकडीसह इतर पाणी आढळणारे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे बहुतेकच जणांना माहीत असेल.
 
काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे कारण याने शरीराचा ग्लाइसेमिक इंडेक्स वेगाने वाढतं ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. याचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिझम बिघडतं आणि अपचन सारखी समस्या येते.
 
पोषक तत्त्व आढळणार्‍या काकडीत 95 टक्के पाण्याचे प्रमाण असतं. उन्हाळ्यात काकडीचे सेवन पाण्याची कमी दूर करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नीशियम आणि सिलिका सारखे पोषक तत्त्व असतात. आपण काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलास शरीर हे पोषक तत्त्व शोषित करू पात नाही. 
 
तसेच लगेच पाणी पिण्याने बॉडी GI वेगाने वाढतं ज्यामुळे शरीरातील पचन क्रिया हळू होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतातील अव्वल वॉकिंग ऍथलीट भावनावर 16 महिन्यांची बंदी

श्री सांवरिया सेठ चित्तोडगढ

दु:खाची 5 चिन्हे की देव तुमची परीक्षा घेत आहे

जन्माष्टमीला तुळशीच्या पानांनी करा हे उपाय, लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपा होईल

या गोड गोष्टी जास्त खाल्ल्याने यकृतावर परिणाम होतो, जाणून घ्या निरोगी कसे राहाल

सर्व पहा

नवीन

दररोज दुपारच्या जेवणात खिचडी खाल्ल्याने शरीरात होतात हे 7 आश्चर्यकारक बदल! जाणून घ्या

आर्द्रतेमुळे त्वचा चिकट झाली असेल तर या टिप्स अवलंबवा

Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Krishna Janmashtami 2024: यशस्वी जीवनासाठी श्रीकृष्णाचे हे पाच गुण अवलंबवा

या नभाने या भुईला दान द्यावे

पुढील लेख
Show comments