suvichar

काकडी खाल्ल्यावर पाणी पिणे टाळावे

Webdunia
काकडीत खूप अधिक प्रमाणात पाणी असल्याचे सर्वांनाच माहीत असेल परंतू काकडीसह इतर पाणी आढळणारे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे बहुतेकच जणांना माहीत असेल.
 
काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे कारण याने शरीराचा ग्लाइसेमिक इंडेक्स वेगाने वाढतं ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. याचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिझम बिघडतं आणि अपचन सारखी समस्या येते.
 
पोषक तत्त्व आढळणार्‍या काकडीत 95 टक्के पाण्याचे प्रमाण असतं. उन्हाळ्यात काकडीचे सेवन पाण्याची कमी दूर करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नीशियम आणि सिलिका सारखे पोषक तत्त्व असतात. आपण काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलास शरीर हे पोषक तत्त्व शोषित करू पात नाही. 
 
तसेच लगेच पाणी पिण्याने बॉडी GI वेगाने वाढतं ज्यामुळे शरीरातील पचन क्रिया हळू होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा गरमागरम आणि कुरकुरीत भन्नाट रेसिपी

World Blood Donor Day 2026: जागतिक रक्तदाता दिन केव्हा आणि का साजरा केला जातो?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ४,५०० अप्रेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली

झोपण्यापूर्वी हे लावा आणि मिळवा कोरियनसारखी ‘ग्लास त्वचा’ नैसर्गिकरित्या

खरबूजाचे बीज खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

पुढील लेख
Show comments