Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिरून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान

Webdunia
खूप वेळापासून चिरून ठेवलेला कांदा कधी वापरू नये. कांदा नेहमी कापून लगेच वापरावा. चिरलेल्या कांदा दहा मिनिटातच आपल्या जवळीक कीटाणु शोषून घेतो.
 
कारण कोणत्याही सीझनल आजारापासून मुक्तीसाठी सकाळ-संध्याकाळ कांदा चिरून खोली ठेवावा असा सल्ला देण्यात येतो. याचा अर्थ कांद्यात आजार दूर करण्याचे इतके प्रबळ गुण आहे परंतू तोच चिरलेला कांदा आम्ही सेवन केला तर आपल्या आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होईल याची कल्पना करता येऊ शकते. 
 
अनेक शोधात कळून आले आहे की चिरून ठेवलेला कांदा विषारी होऊन जातो. चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणे देखील योग्य नाही. चिरलेला कांदा बॅक्टेरियांसाठी चुंबकासारखे कामं करतो. सलाडासाठी देखील कांदा अगदी वेळेवर चिरावा. आणि लगेच सेवन करावा. तसेच भाजीत कांदा वापरत असाल तर हरकत नाही. तसेच चिरलेला कांदा ब्रेडवर ठेवून खाणे देखील हानिकारक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पुढील लेख
Show comments