Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, स्मृतिभ्रंशामुळे उच्चरक्तदाब होऊ शकतो..

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (16:49 IST)
आपल्या स्कुटरची चावी किंवा आपल्या महत्वाच्या वस्तू इकडे तिकडे ठेवून विसरून जाण्याची सवय असल्यास नंतर चावीला शोधून काढण्यासाठीची होणारी चिड-चिड, वैतागणं हे सगळ्यांचा घरातली सामान्य बाब आहे. पण जर ही विसरण्याची सवय आपल्याला दररोजच्या वागणुकीत येऊ लागली तर हा आजार देखील असू शकतो. हे उच्चरक्तदाबाचे लक्षण असू शकतात. 
 
संशोधकांच्या मते रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमणं उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. या मुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. संशोधक सांगतात की रक्ताचा प्रवाह मंदावल्याने मेंदूत ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो.
 
अशी परिस्थिती मज्जा संस्थेच्या पेशींवर दाब टाकते आणि त्या मरण पावतात. यामुळे त्यांची स्मरणशक्तीच नव्हे तर तर्कशक्ती आणि अनेक कार्य हाताळण्याची क्षमता देखील कमकुवत होते. 
 
तज्ज्ञ सांगतात की विसर पडण्याच्या आजार सुरु होण्यापूर्वीच रक्तदाब नियमितपणे तपासत राहणे. उच्च रक्तदाबाच्या तक्रारीला सहजपणे घेऊ नये. असे केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. एखादा माणूस केवळ हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच नव्हे तर अल्झायमरमुळे देखील आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान वर्षे गमावू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

केस गळणे आणि कोंडा कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे फायदे जाणून घ्या

Sunday special recipe दही सँडविच

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

लिपस्टिक ओठांवर टिकत नाही या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात ही 5 फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

पुढील लेख
Show comments