Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळ्यात मिश्र धान्याने बनलेल्या पोळया खा आणि 5 फायदे जाणून घ्या

Webdunia
रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (17:33 IST)
मल्टी ग्रेन किंवा मिश्र धान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे मिश्र धान्य गहू,हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका,बार्ली, सोयाबीन,तीळ,इत्यादी  एकत्र दळून पीठ तयार केले जाते. त्याचे गुणधर्म जाणून घेतल्यावर आपण त्याचा उपयोग करण्यास सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मल्टीग्रेन पीठ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरात एकाच वेळी विविध पोषक तत्वांची पूर्तता करतात, तर आपल्याला सामान्य पिठात मर्यादित पोषण मिळते.
 
2 मिश्र धान्याचा वापर केल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं , ज्यामुळे आपल्या पचनसंस्था उत्तम कार्य करण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
 
3 जेव्हा शरीराला जास्त फायबर मिळतं, तेव्हा ते वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यामुळे आपण लवकर सड पातळ होऊ शकता.
 
4 मल्टीग्रेन अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते ज्या मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारांना आपल्यापासून दूर ठेवते.
 
5 याचा एक विशेष फायदा देखील आहे की ते मधुमेह आणि रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहे आणि शरीरात चरबी जमा होऊ देत नाही.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

प्रेरणादायी कथा : शूर योद्धा रुद्रसेनची गोष्ट

Sweet Dish : सोनपापडी रेसिपी

पुढील लेख
Show comments