suvichar

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने लट्ठपणा वाढतो

Webdunia
शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (14:43 IST)
आजच्या काळात लोकं पॅक्ड फूडवर अवलंबून आहेत. फास्ट फूड आणि जंक फूड ही तरुणांची पहिली पसंती आहे, परंतु यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असल्यामुळे हे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवतात. मिठात सोडियम मुबलक प्रमाणात आढळतं. सोडियम हे मिठाचे मुख्य घटक आहे. म्हणून याचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सोडियमच्या अधिक सेवनाने काय काय त्रास उद्भवतात चला जाणून घेऊया.
 
जंक फूडचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने मिठासोबत ‍अधिक प्रमाणात कॅलरीज वाढ होते. परंतु शारीरिक श्रम कमी असल्यामुळे कॅलरीज बर्न होत नसून लठ्ठपणाची समस्या वाढते.
 
आजच्या काळात तरुण आणि मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात. सोडियमचे जास्त सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
 
जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने मूत्रपिंडाशी निगडित त्रास होतात. हृदय आणि पेशींच्या कामकाजासाठी सोडियम घेणं आवश्यक आहे. परंतु याचे जास्त प्रमाण घेणं शरीराला हानी पोहोचवतात. यामुळे शरीराच्या ऊतकांमध्ये जळजळ होते. म्हणून, एका दिवसात मर्यादित प्रमाणातच मीठ खावं. 
 
एका दिवसात शरीराला किती सोडियम आवश्यक आहे ?
 
सोडियमचे जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरात त्रास वाढतात ज्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. एका दिवसात एका व्यक्तीला 2300 mg पेक्षा कमी प्रमाणात सोडियम घ्यावं. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सोडियम कमी प्रमाणात घ्यावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Who Should Avoid Paneer सावधान! पनीर खाणे प्रत्येकासाठीच फायदेशीर नसते; या '४' लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर

मारुतीरायाकडून शिका जीवन जगण्याची आणि नाती जपण्याची ही ५ सूत्रे!

Hanuman Jayanti Special मारुतीरायाला प्रिय असलेल्या खास नैवेद्य पाककृती

उष्माघाताच्या वेळी हे फळ खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते आणि आराम मिळतो

Career in Aviationr Industry : एविएशन इंडस्ट्री मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments