Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंघोळीनंतर टॉवेल गुंडाळल्याने आजार पसरतात, तुम्ही अशी चूक करत आहात का?

Webdunia
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (10:00 IST)
आंघोळ केल्यानंतर अंगावर टॉवेल गुंडाळणे सामान्य पद्धत आहे. मात्र ही सवय सामान्य असली तरी याचे काही तोटे देखील होऊ शकतात. आंघोळीनंतर अंगावर टॉवेल गुंडाळणे तुमच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकते. कारण टॉवेलमध्ये बरेच धोकादायक बॅक्टेरिया असतात.
 
एका संशोधनात आढळले आहेत की टॉवेलमध्ये आढळणारे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देऊ शकतात. यामुळे तुम्हाला अन्न विषबाधा आणि अतिसाराचा धोका देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
 
खरंतर अंघोळ केल्यावर अंग पुसल्यावर टॉवेल ओला होतो आणि हा ओलावा बराच काळ टॉवेलमध्ये टिकून राहतो. ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. जर तुम्ही तो टॉवेल वापरला तर बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतात. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका कायम असतो.
 
आंघोळीनंतर टॉवेल अंगावर गुंडाळण्याऐवजी उन्हात वाळवावा. अशाने त्यात असलेले बॅक्टेरिया मरतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय दुसऱ्याचा टॉवेल वापरू नये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

प्रेरणादायी कथा : लाल बहादूर शास्त्रींची हृदयस्पर्शी कहाणी

स्वादिष्ट मॅगी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी

फक्त मीठच नाही तर या ४ गोष्टी खाल्ल्याने देखील रक्तदाबही वाढू शकतो

पुढील लेख
Show comments