Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही उपयोगाच्या आरोग्य टिप्स

Webdunia
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (11:08 IST)
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत घेतल्यास गाठी मधील वेदना कमी होतात. 
स्थूलपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासही कारणीभूत ठरत असतो.
साधारणी महिनाभर सफरचंद खालल्याने स्नायूंना बळकटी येऊन दूर्बलता कमी होते.
धुने, स्वच्छता यासारखे कामे दररोज केल्यास रक्तातील चरबी सहजपणे कमी होते. 
फळे भरपूर खावीत, कारण फळांनी प्रतिकारशक्ती वाढते. भूक भागते व वजनही वाढत नाही. 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. 
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते. 
पिकलेल्या फळाचे बारीक तुकडे करून शेंदेलोण आणि काळी मिरी लावून खाण्याने अपचन दूर होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्लॅक कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी

Romantic anniversary wishes for boyfriend in Marathi प्रियकराला प्रेमाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

दलिया खिचडी रेसिपी

किडनी निकामी होण्याची प्रमुख कारणे जाणून घ्या

Career in Pharmacy: 12 वी नंतर फार्मेसी मध्ये कॅरिअर करा

पुढील लेख
Show comments