Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाठ दुखत असेल तर...

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:58 IST)
सतत बसून राहणे, अयोग्य शारीरिक स्थिती, चुकीच्या पद्धतीने झोपणे अशामुळे पाठदुखी उद्‌भवू शकते. चुकीची जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष, पोषक घटकांच्याकमतरतेमुळे पाठदुखी वाढते. पाठदुखीमुळे हालचालींवर मर्यादा येतात. म्हणूनच याची कारणे शोधून या समस्येला आळा घालण गरजेचे आहे. आहारात काही बदल करून ही समस्या दूर करू शकता.
 
कॅल्शियममुळे हाडे बळकट होत असली तरी ते कार्यरत राहण्यासाठी इतर घटकांची गरज असते. डी 3 जीवनसत्त्व. पालेभाज्या, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थांमधून कॅल्शियम मिळत असले तरी सूर्यप्रकाश हा डी जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक औषधांची गरज लागते.
 
अतिरिक्त आम्लपित्तामुळे हाडे कमकुवत होतात. त्याच्या नियंत्रणासाठी लिंबूपाणी, कच्च्या बटाट्याचा रस, कोकम सरबत यांचे सेवन करायला हवे. हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाण्यासाठी के जीवनसत्त्वाची गरज लागते. तर मॅग्रेशियमही महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

वजन कमी करण्यापासून कर्करोगाचा धोका टाळणाऱ्या शेवग्याचे आरोग्याचे फायदे जाणून घ्या

आयएएस होण्यासाठी सर्वोत्तम पदवी अभ्यासक्रम

केस गळणे आणि कोंडा कमी करण्यासाठी बडीशेप उपयुक्त आहे फायदे जाणून घ्या

Sunday special recipe दही सँडविच

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments