Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
तुम्ही कोणासाठी कितीही
केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते.
कारण सत्य चप्पल घालून
तयार होईपर्यंत, खोटं गावभर
हिंडून आलेलं असतं.
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे
की "नाती" जपणाराच नेहमी
सर्वांपासून दुरावला जातो..