Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

Webdunia
गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होती. ते सतत एकमेकांशी भांडायचे. शेतकऱ्याने अनेक वेळेस मुलांना समजावले की, भांडू नका. पण त्याचे कोणीही ऐकले नाही. एक दिवस शेतकरी खूप आजारी पडला. 
 
त्याने आपल्या मुलांना जवळ बोलवले. त्याने त्या मुलांना एक लाकडाची मोळी दिली.  व तिला तोडण्यास सांगितले. पण एकही मुलगा त्या मोळीला तोडू शकला नाही. शेतकऱ्याने ती मोळी सोडायला सांगितली व आपल्या मुलांना लाकूड तोडण्यास सांगितले.त्या मुलांनी एक एक करून सर्व लाकडे तोडलीत. आता शेतकऱ्याने आपल्या मुलांना सांगितले की, जर तुम्ही लाकडाच्या मोळी प्रमाणे एकत्रित राहिला तर तुम्हाला कोणीही नुकसान पोहचवणार नाही. जर तुम्ही सतत भांडत राहिला तर तुमचेच नुकसान होईल. मुलांना आपली चूक समजली व ते परत कधीही भांडले नाही.शेतकऱ्याला मोठा आनंद झाला. 
तात्पर्य : एकतेच्या बळात खूप मोठी शक्ती असते. 

Edited By- Dhanashri Naik
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

कंबरदुखी कशामुळे होते, कारण व उपाय जाणून घ्या

Career Tips: चांगल्या करिअरची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा, यश मिळेल

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय करा

पनीर चीज कटलेट्स रेसिपी

पुढील लेख
Show comments