suvichar

हृदयांतर!

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (08:58 IST)
तात्वीक भांडण सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये!
खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, 
पण मनांत कायम "भेद" ठेवू नये.
 
एखाद्याशी वाद घालावा, 
पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
 
"अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, 
तो विनाकारण "बाळगुन जगू" नये.
 
शेवटी "मृत्यू" हे "सुंदर, शाश्वत वास्तव" आहे, 
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.

आपण जन्माला आलोय 
ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही 
तर ऊरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी 
याचे "स्मरण" ठेवू या.
 
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे!
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या!

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उष्णतेत पाणी जास्त पिणंही धोकादायक ठरू शकतं?

फ्रिजमध्ये ठेवताना ही 1 चूक सगळं खराब करते

Marathi Kitchen Tips गोड टरबूज ओळखणे सोपे आहे! खरेदी करताना या युक्त्या वापरून पहा

लाल फ्रॉक : अबोली नात्याची गोड कहाणी

Tomato Pakora फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत टोमॅटोची जाळीदार भजी; पाहा सोपी रेसिपी

पुढील लेख
Show comments