Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्य क्षेत्राची मोठी हानी शिरीष पै यांचे निधन

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2017 (16:57 IST)
मराठातील सुप्रसिद्ध आणि  ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झाल आहे.  त्या 88 वर्षाच्या होत्या. आचार्य अत्रे यांच्या कवयित्री शिरीष पै  कन्या होत. शिरीष पै यांनी मोठ्या प्रमाणत आणि दर्जेदार पणे  कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्म, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व लिखाण केले.  पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. त्यांच्या प्रसिद्ध असे  एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र  कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. पै यांनी  मराठी कवितेत जपानी हायकू हा प्रकार रूजविण्याचा श्रेय दिले जाते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

Parenting Tips: मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

नैतिक कथा : म्हातारे गाढव आणि शेतकऱ्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments