Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (12:53 IST)

दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लेखक म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामनाथ चव्हाण ( ६५)यांचे  निधन झाले. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये प्रा. रामनाथ चव्हाण यांनी ठसा उमटवला होता. पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ते प्रमुख होते. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत रामनाथ चव्हाण यांनी साहित्य विश्वात स्वतःची छाप पाडली होती. भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४), घाणेरीची फुले , वेद्नेच्या वाटेवरून हे त्यांच्या साहित्यांना वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. याशिवाय त्यांचे आधारस्तंभ आणि पारख हे नाटकही गाजले होते. 

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

केळीची साले तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला तरुणपणा आणि ताजेपणा देतील, कसे वापरायचे जाणून घ्या

हे पदार्थ अतिविचार कमी करू शकतात, फायदे जाणून घ्या

क्रांतिकारक चाफेकर बंधूंच्या आईच्या अनोख्या धाडसाची आणि संयमाची कहाणी

नटराजासन करण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे जाणून घ्या

पंचतंत्र : दोन मित्रांची गोष्ट

पुढील लेख
Show comments