Festival Posters

नात्यात दुरावा का येतो जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 25 मार्च 2021 (08:40 IST)
असं म्हणतात की प्रेमाच्या गाडीला चालविण्यासाठी जोडीदाराची गरज लागते. दोघांनी सामंजस्याने समजून घ्यावे लागते, तेव्हाच आपसातील प्रेम आणि नातं टिकून राहतं. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की काही न काही कारणांमुळे नात्यात दुरावा येतो. बऱ्याच वेळा कारणे लक्षात देखील येत नाही. चला आपण ती कारणे जाणून घेऊ या. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नातं तुटतात. 
 
1 संभाषणात अंतर असणे- आपली इच्छा आहे की आपले नाते टिकून राहावे तर एकमेकांशी बोला. आपल्या आणि जोडीदारामध्ये विसंवाद आहे तर याचा अर्थ असा आहे की आपसात अविश्वास आहे. म्हणून नात्यात दुरावा येतो किंवा नातं तुटतो.    
 
2 संशय घेणे- नात्यात विश्वास नसेल तर संशय तिथे येतो. आणि एकदा नात्यात संशय आला की ते नाते टिकत नाही. संशय नात्याला तोडतो. म्हणून नात्यात संशयाला येऊ देऊ नका. एकमेकांवर विश्वास ठेवा.  
 
3 लपवा-छपवी -आपण एखाद्यासह नात्यात असता तेव्हा त्याला आपल्या विषयी सर्व आणि पूर्ण माहिती द्या. त्यापासून काहीही भूतकाळ लपवू नका. लपवा छपवीमुळे देखील नात्याला तडा जाऊ शकतो. 
 
4 दुर्लक्षित करणे- काही लोक आपल्या जोडीदारासह त्याच्या प्रत्येक समस्येत पाठीशी खंबीर पणे असतात तर काही दूर पळतात .या मुळे देखील नात्यात दुरावा येऊन नातं तुटतात. आपण आपल्या जोडीदाराकडे अशा वेळी दुर्लक्षित करू नका त्याची साथ द्या.     
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

Vasudev Balwant Phadke वासुदेव बळवंत फडके: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक

Palak Paneer Samosa Recipe ताईचा वाढदिवस आहे का? तर पालक पनीर समोसा बनवून द्या सरप्राईज

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर मध्ये कॅरिअर करा

पुढील लेख
Show comments