Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (11:25 IST)
वास्तू शास्त्रानुसार, घरात खिडक्या असणे फारच आवश्यक आहे. खिडक्यांमुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. खिडक्यांमुळे घराची सुंदरता वाढते. वार आणि सूर्याचा प्रकाश देखील खिडक्यांच्या माध्यमाने खोलीत येतो. घरात खिडक्या बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष्य ठेवायला पाहिजे, जे या प्रकारे आहे -
 
1. खिडक्या उघडता आणि बंद करताना आवाज नाही व्हायला पाहिजे. याचा प्रभाव घराच्या सुख-शांतीवर पडतो. यामुळे परिवाराच्या सदस्यांचे मन विचलित होतात.  
 
2. घरात खिडक्यांची संख्या सम असायला पाहिजे, जसे 2, 4 किंवा 6.   
 
3. खिडकीचा आकार भिंतीच्या अनुपातात असायला पाहिजे, न जास्त मोठी न लहान.  
 
4. खोलीच्या एका भिंतीवर एकापेक्षा जास्त खिडक्या नको.  
 
5. शक्य असल्यास घराच्या पूर्व दिशेकडे खिडकी असणे गरजेचे आहे. रोज सकाळी सूर्याची किरण सरळ खोलीत यायला पाहिजे.  
 
6. जर पूर्व दिशेत खिडकी बनवणे शक्य नसेल तर रोशनदान देखील बनवू शकता.  
 
7. वेळो वेळी खिडक्यांची मरम्मत आणि रंग-रोगानं नक्की करायला पाहिजे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

आरती रविवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments