Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात

Webdunia
घरात ठेवलेले मातीचे भांडे देखील तुमचे भाग्य उजळू शकतात. शास्त्रानुसार मातीच्या भांड्यांना फारच पवित्र मानण्यात आले आहे. आधी मातीने तयार केलेल्या भांड्यांमध्ये जेवण केले जात होते. वास्तूप्रमाणे घरात ठेवलेले मातीचे भांडे जेथे एकीकडे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात तसेच यांचे घरात किंवा ऑफिसमध्ये असल्याने तुम्ही गुडलक, धन-वैभव, यश सर्व काही मिळवू शकता. देवाघरापासून लग्नाच्या सोहळ्यापर्यंत पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व भांडे मातीचे असतात.   
 
घरात ठेवा माठात पाणी  
वास्तूनुसार असे म्हटले जाते की घरातील उत्तर पूर्व दिशेत मठात पाणी भरून ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे अधिक फायदेशीर असत. वास्तूनुसार जर एखादा व्यक्ती ताण तणाव किंवा मानसिक समस्येचे शिकार असेल तर त्यांनी त्या माठाचे पाणी प्यायला पाहिजे.  
 
घरात पूजेसाठी देवाची मूर्ती जर मातीची आणाल तर तुमच्या घरात नेहमी बरकत राहील. एवढंच नव्हे तर घरात मातीचे सजावटी भांडे जसे वाटी, फ्लावर पॉटला  दक्षिण-पूर्व दिशेत ठेवू शकता. असे केल्याने घरात सौभाग्य वाढत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Pradosh Vrat 2025 या दिवशी शनि प्रदोष व्रत राहणार, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments