Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराचे मुख्य गेट काळ्या रंगाचे असेल तर होऊ शकतं नुकसान

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2019 (12:47 IST)
वास्तुशास्त्रात घरात ठेवण्यात आलेल्या वस्तूंची देखील आपली एक दिशा असते. असे म्हणतात की आम्ही ज्या जागेवर घराचे सामान ठेवतो त्याचा प्रभाव आमच्या जीवनावर देखील पडतो. काही घरांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वाद विवाद सुरूच असतात किंवा घरातील लोक आजारी असतात. या सर्व गोष्टींचे कारण वास्तुदोष असू शकतात. आम्ही तुम्हाला असे 5 वास्तू दोष सांगत आहोत ज्यामुळे घरात नेहमी अशांतीचे वातावरण निर्मित होते.
 
1. वास्तुशास्त्रा प्रमाणे घराचे मेनं गेट घरातील इतर दरांपेक्षा मोठे असायला पाहिजे. जर मेनं गेट दुसर्‍या दारांपेक्षा लहान असेल तर पैशांशी निगडित समस्या येऊ शकतात.
 
2. सूर्योदयाच्या वेळेस घरातील खिडक्या नेहमी उघड्या ठेवायला पाहिजे. यामुळे पॉझिटिव्ह अॅनर्जी घरात प्रवेश करते.
 
3. घराचा मुख्य दरवाजा काळ्या रंगाचा नसावा. वास्तूनुसार यामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तीला धोका, अपमान आणि सतत नुकसान होण्याची शक्यता असते.
 
4. घराच्या दारामागे कुठल्याही प्रकारचे शस्त्र किंवा दंडा इत्यादी नाही ठेवायला पाहिजे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विवादाची स्थिती निर्मित होते.
 
5. घरातील कोणत्याही बेडरूममध्ये वॉश बेसिन नसावे. यामुळे लव्ह लाईफमध्ये अडचणी येतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Guru Nanak Dev Quotes गुरु नानक यांचे अनमोल वचन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

आरती रविवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments