Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराचे मुख्य गेट काळ्या रंगाचे असेल तर होऊ शकतं नुकसान

Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2019 (12:47 IST)
वास्तुशास्त्रात घरात ठेवण्यात आलेल्या वस्तूंची देखील आपली एक दिशा असते. असे म्हणतात की आम्ही ज्या जागेवर घराचे सामान ठेवतो त्याचा प्रभाव आमच्या जीवनावर देखील पडतो. काही घरांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून वाद विवाद सुरूच असतात किंवा घरातील लोक आजारी असतात. या सर्व गोष्टींचे कारण वास्तुदोष असू शकतात. आम्ही तुम्हाला असे 5 वास्तू दोष सांगत आहोत ज्यामुळे घरात नेहमी अशांतीचे वातावरण निर्मित होते.
 
1. वास्तुशास्त्रा प्रमाणे घराचे मेनं गेट घरातील इतर दरांपेक्षा मोठे असायला पाहिजे. जर मेनं गेट दुसर्‍या दारांपेक्षा लहान असेल तर पैशांशी निगडित समस्या येऊ शकतात.
 
2. सूर्योदयाच्या वेळेस घरातील खिडक्या नेहमी उघड्या ठेवायला पाहिजे. यामुळे पॉझिटिव्ह अॅनर्जी घरात प्रवेश करते.
 
3. घराचा मुख्य दरवाजा काळ्या रंगाचा नसावा. वास्तूनुसार यामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तीला धोका, अपमान आणि सतत नुकसान होण्याची शक्यता असते.
 
4. घराच्या दारामागे कुठल्याही प्रकारचे शस्त्र किंवा दंडा इत्यादी नाही ठेवायला पाहिजे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विवादाची स्थिती निर्मित होते.
 
5. घरातील कोणत्याही बेडरूममध्ये वॉश बेसिन नसावे. यामुळे लव्ह लाईफमध्ये अडचणी येतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shani Pradosh Vrat 2025 या दिवशी शनि प्रदोष व्रत राहणार, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments