Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुळशीचे 5 पान बनवतील तुम्हाला श्रीमंत, बघा कसे!

Webdunia
तुळशीचे पान विष्णूला प्रिय आहे. हे रोप सर्वांच्या घरात असत आणि प्रत्येक शुभ कामासाठी याला सामील करण्यात येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुळशीचे पान तुमची बर्‍याच प्रकारे मदत करतो. मग तो पैसांची समस्या असो किंवा घरात नकारात्मक शक्ती असो, प्रत्येक अडचणीतून तुम्हाला तुळशीचे पान बाहेर काढू शकतात. जाणून घ्या कसे...
 
जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा भास होत असेल तर झोपण्याअगोदर आपल्या उशीखाली तुळशीचे पाच पान ठेवा. त्या जागेवरून नकारात्मक शक्ती पळून जातील.  
 
ज्या जोडप्यांची आपसात बिलकुल पटत नसेल, प्रत्येक दिवसाआड भांडण होत असतील तर तुळशीचे पाच पान आपल्या जवळ ठेवा. असे केल्याने  नवरा बायकोतील भांडण संपुष्टात येतील.  
 
तुम्ही ज्या जागेवर पान ठेवत आहे, त्याला प्रत्येक 24 तासात बदलायला पाहिेजे आणि किमान 21 दिवसापर्यंत असे करावे. वाळलेले पान पाण्यात प्रवाहित करून द्यावे.  
 
तुळशीचे 5 पानांना एका लाल कागदात लपेटून देवघरात ठेवावे आणि त्याची पूजा करावी. या पानांना आपल्या मनातील इच्छा सांगावी. काहीच दिवसांमध्ये फरक दिसून येईल. असे केल्याने तुमचे भाग्य नक्कीच पालटेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा

विजया स्मार्त एकादशी 2024: विजया स्मार्त एकादशीचे महत्त्व, पूजाविधी जाणून घ्या

आरती बुधवारची

उपवास रेसिपी : मखाना खीर

4 प्रकारच्या अन्न अकाली मृत्यूचे कारण! गीतामधील नियम जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments