Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 'वर्ल्ड क्लास' बनविण्यासाठी लिलाव

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:08 IST)
Chhatrapati Shivaji Terminus
मुंबई- अडाणी ग्रुपच्या कंपनीसह 10 फर्म्सने 1,642 कोटी रुपयांच्या प्रकल्प अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेलवे स्टेशनाच्या पुनर्विकासासाठी बोली लावली आहे. एक आधिकृत वक्तव्यात ही माहिती दिली गेली आहे. हे रेल्वे स्थानक युनेस्कोच्या प्रमाणित जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहे. भारतीय रेलवे स्टेशन विकास निगम (आईआरएसडीसी) प्रमाणे या स्थनकाचा विकास चार वर्षात वेगवेगळ्या टप्प्यात केले जाईल. जीएमआर एंटरप्राइजेज, आईएसक्यू एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स, कल्पतरू पावर ट्रांसमिशन, एंकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट होल्डिंग्स आणि अडाणी रेलवेज ट्रांसपोर्टने प्रकल्पासाठी पात्रतेची विनंती (आरएफक्यू) सबमिट केली आहे.
 
ज्या पाच आणखी कंपन्यांनी या प्रकल्पासाठी आरएक्यू जमा केले आहे त्यात ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, मॉर्बियस होल्डिंग्स, गोदरेज प्रॉपर्टीज, कीस्टोन रियल्टर्स आणि ओबेरॉय रियल्टी सामील आहेत. या आरएफक्यू शुक्रवारी आयआरएसडीसीच्या नवी दिल्ली कार्यालयात उघडण्यात आल्या. आईआरएसडीसी चे प्रमुख कार्यपालक अधिकारी आणि प्रबंध निदेशक एस के लोहिया यांनी म्हटले की, ‘‘आता आम्ही सर्व दहा बिड्सची तपासणी करू.
 
आवश्यकता पूर्ण करणार्‍या बोली शॉर्टलिस्ट केल्या जातील. विस्तृत रिपोर्ट तयार केल्यानंतर चार महिन्यात आरएफपी काढण्यात येईल. हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत वाटप करण्यात येणार असून चार वर्षात विविध टप्प्यांवर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments