Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर, किरीट सोमय्या यांचा खोचक टोमणा

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (17:27 IST)
मुंबईतल्या वीज खंडीत होण्याला ठाकरे सरकारला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जबाबदार धरले आहे. किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी 'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर" असा खोचक टोमणा मारत आता वीज गेली त्यासाठी ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. असा आरोप केला. तसेच, पैसे नसल्यामुळे सप्लाय नाही, रिपेरिंगच्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले जात नाही आहे त्यामुळेच हे ग्रीड फेल्युर झालेल आहे. असे सांगत ३०० युनिट मोफत देऊ ठाकरे सरकारची फक्त घोषणा, असा आरोपही सोमय्यांनी यांनी केला आहे. 
 
मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर (कळवा-पाडघे आणि खारगर आयसीटीएस) च्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांना ३६० मेगावॅटचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्रात राहणाऱ्या ५५ ​​पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments