Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला की काय?

Webdunia
गुरूवार, 7 जानेवारी 2021 (15:31 IST)
ठाण्यामध्ये तब्बल १५ पाणबगळा जातीतील पक्षी मृत अवस्थेमध्ये सापडले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूचा ठाण्यात शिरकाव झाला की काय? अशी चर्चा आता  सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नसून त्यांना तपासणीसाठी मुंबईच्या पशूसंवर्धन रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. 
 
मध्य प्रदेश व अन्य काही जवळच्या राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असतानाच ठाणे येथील विजय गार्डन या सोसायटीच्या उद्यानातील तब्बल १५ बगळे  मृतावस्थेत आढळून आले. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना एकत्र करून लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले आहे. यामागचे कारण तपासणीचा अहवाल आल्यावरच कळणार असल्याचे वनाधिकारी नरेश मुठे यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बिजापूरमध्ये प्रेशर बॉम्बच्या संपर्कात आल्याने जवान शहीद

पनवेल : सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने माजी पोलीस अधिकारीला जन्मठेपेची शिक्षा ठोठवली

शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

LIVE: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई : ट्रॅकवरून चालणाऱ्या दोघांचा लोकल ट्रेनची धडक बसून मृत्यू

पुढील लेख
Show comments