Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस; तलाव भरण्याची प्रतीक्षा

Webdunia
शनिवार, 15 जुलै 2023 (07:50 IST)
Mumbai Rain : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांत कमी पाऊस पडला असून धरणातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा जमा झाला आहे. सातही धरणांत मिळून सध्या केवळ २९.७२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ६५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता व काही धरणांमध्ये काठोकाठ पाणी भरले होते. यंदा मात्र तलाव भरण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
मुंबई आणि उपनगरात दररोज थोडोथोडा पाऊस पडत असून धरणक्षेत्रातही पावसाला तितकासा जोर नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात केवळ ५० टक्के पाऊसच पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा आहे. गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत धरणक्षेत्रात २३६४ मिमी पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ १३४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणातील पाणीसाठ्यात दररोज वाढ होते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments