Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुर्ला बस अपघातानंतर महापालिकेची कारवाई, सर्व फेरीवाले हटवले

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2024 (15:49 IST)
मुंबईत कुर्ला बस अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.या अपघातानंतर कुर्ला बेस्ट महापालिकेने कडक कारवाई करत स्थानका जवळील 150 मीटर पर्यंतच्या फेरीवाल्याना परिसरातून हटवण्यात आले आहे. या बाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही अनेकदा फेरीवाल्यांवर कारवाई करतो मात्र ते पुन्हा येऊन बसतात. लोक म्हणतात की हे फक्त काही दिवसांसाठी आहे. काही दिवसांनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अपघातापूर्वी स्थानकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी अधिपत्य गाजवले आहे. बेस्टच्या बस ला देखील अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे. 
 
शेअरिंग ऑटो स्टँड आणि इतर वाहनांची ये-जा यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑटो स्टँड आहेत, जवळच शाळा आहे, त्यामुळे लोकांना चालणे कठीण झाले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र कोणीही तोडगा काढत नव्हता. मात्र बस अपघातात सात जणांना जीव गमवावा लागल्यानंतर महापालिकेने कारवाई करत फेरीवाले हटवले.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments