Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन होणार जनआशीर्वाद यात्रा

Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (11:15 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. मुंबईत विमानतळावर पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या यात्रेला सुरुवात होतेय. 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार आहे.
 
नारायण राणे हे मुंबई शहर, उपनगर, वसई - विरार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ही यात्रा असेल. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची ही यात्रा महत्वाची मानली जात आहे. नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
 
आज नारायण राणे हे मुंबई शहरातल्या दादर, सायन, चेंबूर, चुनाभट्टी, गिरगावपासून ते हुतात्मा चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दौरा करतील. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
 
20 ऑगस्टला मुंबई उपनगरातल्या शिवसेना प्रभावी असलेल्या भागात ते दौरा करणार आहेत. त्यानंतर एक दिवस वसई- विरार आणि तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा दौरा करतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments