Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात पाळीव कुत्र्याला विष देऊन ठार केले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2025 (17:52 IST)
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे आवाजाहीनंतर देखील पाळीव कुत्र्याला विष देऊन ठार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शनिवारी एका अधिकाऱ्याने दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या मालकाने कुत्र्याला सोडले नंतर तो बेपत्ता असल्याचे सांगितले नंतर त्याचा शोध सुरु झाला. 6 जानेवारी रोजी कुत्रा उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 मध्ये मृतावस्थेत आढळून आला. 
कुत्र्याला विष देण्याचा संशय कुत्र्याच्या मालकाने व्यक्त केला आहे. मालकाने या आधारे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कुत्र्याच्या मालकाचे कुत्र्यावर प्रेम असून त्याच्या मृत्यूमुळे मालक दुखी आहे. अज्ञाताच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments