Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (17:10 IST)
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन या दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. दरम्यान ही हत्या कोणत्या कारणामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही.
 
या घटनेत, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. नरेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बारचे कर्मचारी होते.
 
या बारच्या मालकाने गुरुवारी रात्री 10.30 वा. याबाबतची माहिती मीरारोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्या दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. तसेच या दोन्ही मृतदेहांच्या डोके आणि शरीरावर जखमा आढळल्या. दरम्यान मीरा रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बारावी बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होणार

'सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवले पाहिजे', PAK जर्नलिस्टचा शाहबाज शरीफ यांना विचित्र सल्ला, व्हिडिओ व्हायरल

पहलगाम हल्ला झाला आणि उद्धव ठाकरे युरोपमध्ये सुट्टीसाठी गेले, शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा हल्लाबोल

लाडकी बहीण योजना बंद करा’, संजय राऊत फडणवीस सरकारवर का भडकले?

वैवाहिक वादामुळे भिवंडीतील महिलेने तीन मुलींसह केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments