Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्याहून मुंबईला जात असतांना तरुण अडखळून खड्ड्यात पडला, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

Webdunia
शनिवार, 27 जुलै 2024 (10:14 IST)
मुंबई:  ठाण्यासह महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर फक्त खड्डेच दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 
 
ठाण्यातील शीळ डायघर संकुलात खड्ड्यामुळे 22 वर्षीय सागर मिसाळ याचा मृत्यू झाला. गुरुवार-शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सागर कल्याण शिळ रस्त्यावरून नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीने जात होता. यावेळेस खड्ड्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुचाकीवरून पडला. मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. गंभीर जखमी सागरला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला होता, मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तापास पोलीस करीत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments