Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजेचा धक्का लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (10:07 IST)
राजधानी दिल्लीत एका 12 वर्षाच्या मुलाचा विजेच्या खांबाला लटकलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला. तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या मुलाचे वडील हे पाकिस्तानचे स्थलांतरित असून ते भंगाराचा व्यवसाय करतात. तसेच वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मैदान गढी येथील भाटी माईन्सजवळ दक्षिण दिल्लीतील उघड्या तारांबाबत ऑगस्टमध्ये दाखल केलेल्या तक्रारीचा दाखला त्यांनी दिला.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 4 सप्टेंबर रोजी घडली जेव्हा हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत संजय कॉलनीतील घराजवळ खेळत होता. अधिकारींनी सांगितले की, "तो जवळच्या विद्युत खांबावरून येणाऱ्या  वायरच्या संपर्कात आला. तसेच त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments