Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (22:28 IST)
चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. 
 
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून हे वृत्त आले आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. 
 
15 जून म्हणजे सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. या चकमकीत चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून सुमारे 43 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments