Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रतिमा स्थापित करीत असतांना विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (11:06 IST)
आंध्र प्रदेशातील एका गावात रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीत असताना विजेचा धक्का लागून चार तरुणांचा मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तयारी करत असताना चार तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अधिकारींनी सांगितले की, पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीदरम्यान पाच जणांना विजेचा धक्का लागला,परिणामी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक व्यक्ती रुग्णालयात दाखल आहे. मृतांचे मृतदेहपोस्टमोर्टमसाठी तानुकु येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments