Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर भारतात तुफानामुळे 79 लोकांची मृत्यू, 100 हून अधिक जखमी

Webdunia
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील लोकं उष्णतेमुळे त्रस्त आहे तर बुधवारी रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे या राज्यांमध्ये जवळपास 79 लोकांची मृत्यू झाली असून जखमी लोकांचा आकडा 100 हून अधिक पोहचला आहे.
 
उत्तर प्रदेशात बुधवारी रात्री वादळामुळे किमान 50 लोकांची मृत्यू झाली आणि 38 जण जखमी झाले. प्रदेशाचे राहत आयुक्त संजय कुमार यांच्याप्रमाणे आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू झाली. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 150 हून अधिक जनावरांची मृत्यू झाली आहे. भयावह तुफानामुळे अनेक घर पडली व विजेचे खांबदेखील ध्वस्त झाले. 
 
यूपी च्या आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू
राजस्थानमध्ये 12 मृत्यू भरतपूरमध्ये
राजस्थानमध्ये मृतकांच्या नातेवाइकांना चार लाखांची नुकसानभरपाई
मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात 2 लोकांची मृत्यू
वार्‍याचं वेग 120 किमी प्रति तास
या दरम्यान अनेक झाड आणि विजेचे खांब पडले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments