Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा झटका, माजी मंत्री गीताश्री ओरावांनी राजीनामा दिला

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (20:29 IST)
झारखंडमध्ये  काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री गीताश्री ओराव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, झारखंडच्या जनभावनेनुसार राज्यात सरकार आणि संघटना काम करत नाही. म्हणूनच मी जड अंत:करणाने राजीनामा देत आहे. हे पत्र त्यांनी प्रदेश काँग्रेसचे नवे प्रभारी अविनाश पांडे यांना सुपूर्द केले आहे.
 
सांगायचे झाले तर गीताश्री ओराँव कार्तिक ओराँची मुलगी आहे. त्या सिसाई विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्या राज्याच्या माजी शिक्षणमंत्रीही होत्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments