Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या: जेटली

Webdunia
नोटाबंदीमुळे जम्मू काश्मीरमधील घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असून दहशतवादी कारवायांमध्येही घट झाली आहे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. 
 
गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणारे तरुण दिसत नसल्याचीही उल्लेख त्यांनी केला. नोटाबंदी आरि जीएसटीवरुन मोदी सरकाराला विरोधकांसह स्वपक्षीय नेत्यांकडूनही टीकेचा सामना करावा लागतो आहे. विरोधकांचे शाब्दिक हल्ले परतवण्यासाठी आता जेटलीही सरकारच्यावतीने मैदानात उतरले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments