Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज जोडणी आता “एनओसी” ची गरज नाही

Webdunia
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (12:37 IST)
वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार नाही. केवळ अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा दिल्यास व आवश्यक शुल्क भरल्यास वीज जोडणी देता येईल, असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केले.
 
कोणत्याही जागेच्या मालकाने वीज जोडणीसाठी अर्ज केल्यास त्या जागेसाठी वीज वितरण परवानाधारकाकडून वीज पुरवठा करण्याची तरतूद विद्युत अधिनियमात आहे. काही वीज वितरण कंपन्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी वीज जोडणीसाठी करीत असतात. त्याशिवाय वीज पुरवठा करीत नाहीत पण अधिकृत ओळखपत्र, अधिकृत वास्तव्याचा पुरावा व आवश्यक शुल्क भरल्यास वीज पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दिली.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments