Festival Posters

कोचिंग सेंटर अपघात प्रकरणी तळघर मालकासह पाच जणांना अटक

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (18:07 IST)
राजेंद्र नगर कोचिंग अपघात प्रकरणात अजून पाच जणांना अटक करण्यात आली असून आता एकूण सात जणांना अटक केलं आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. 
 
जुने राजेंद्र नगर येथे यूपीएससी कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचून त्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने कोचिंगचे मालक आणि कोऑर्डिनेटरला अटक केली असून दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
 
'तळघर मालक आणि वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीसह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनन्तर इतर विध्यार्थी आक्रमक झाले असून पोलिसांनी दोलक विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आणि जाम निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे. 
 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या राजेंद्र नगर प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ड्रायव्हरला निष्काळजीपणाचा दोषी ठरविण्यात आला आहे. तो गाडी वेगाने चालवत होता, त्यामुळे कोचिंग सेंटरचे गेट तुटले.आणि पाणी तळघरात शिरले. 
Edited By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments