Marathi Biodata Maker

हजारे यांनी उपोषण मागे घेतले

Webdunia
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (09:12 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असणारे उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेत असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्री आणि अण्णांमध्ये दुपारी 2 वा. पासून रात्री 7 वा. पर्यंत सहा तास येथील यादवबाबा मंदिरात मॅरेथॉन बैठक सुरू होती. 
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनावर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आहे. शेवटी तोडगा निघाल्यानंतर अण्णांनी मुख्यमंत्री आणि गावातील ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन सात दिवसांपासूनचे उपोषण सोडले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments