Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

State Mourning In India:भारतात एक दिवसाचा राजकीय शोक

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (14:54 IST)
राणी एलिझाबेथच्या निधनाने संपूर्ण यूकेमध्ये शोककळा पसरली आहे. ब्रिटनमध्ये आजपासून 10 ते 12 दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने 11 सप्टेंबर रोजी एक दिवसीय राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली.
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलिझाबेथ द्वितीय यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की महाराणी एलिझाबेथ द्वितीय अशा दिग्गज होत्या ज्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले.
 
 
ब्रिटनमध्ये आज राजा चार्ल्स पहिल्यांदा ब्रिटनला संबोधित करणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर त्यांचा राष्ट्राला उद्देशून भाषण होणार आहे. उल्लेखनीय आहे की ब्रिटनची सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर लोकांनी बालमोरल पॅलेसच्या बाहेर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फुलांचे गुच्छ ठेवले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments