Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघाताची वेदना: मुलं किती सुरक्षित?

Webdunia
डीपीएस इंदूरच्या बसचा अपघात सर्वांना मोठा धक्का देऊन गेला. यात एक बस चालकासह चार विद्यार्थ्यांची मृत्यू झाली. शाळेतून घराच्या वाटेवर निघालेले हे चिमुरडे घरी पोहचू शकले नाही आणि आता त्यांचे आई-वडिल आयुष्यभर त्यांची वाट बघत राहतील. हे घडल्यावर आता प्रश्न हा आहे की या घटनेला जबाबदार कोण? पालकांची काळजी मिटेल कशी? आणि त्यांना सुरक्षेची हमी देणार कोण?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments