Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Webdunia
मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (15:08 IST)

जम्मू-काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये मंगळवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.  यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. सुरुवातीला भारतीय जवानांना सर्व दहशतवादी ठार झाले, असे वाटले होते. मात्र, अन्य दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेत असतानाच तिसऱ्या दहशतवाद्याने पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा एकदा चकमकीला सुरुवात झाल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments