Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंड: रांचीमध्ये आकाशीय वीज पडून चार जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 31 जुलै 2024 (10:33 IST)
झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे.
 
रांचीः झारखंडची राजधानी रांची मध्ये मंगळवारी वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मांडर क्षेत्रातील शेतात काम करीत असतांना 8 शेतकऱ्यांवर वीज कोसळली आहे. तसेच 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे, जेव्हा की बाकी लोक गंभीररीत्या भाजले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
 
रांची जिल्हा मांडर क्षेत्राच्या वेगवगेळ्या गावांमध्ये मंगळावरी दुपारी वीज कोसळल्यामुळे आठ जण जखमी झाले आहे. सर्वाना मांडर मधील रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments