Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनिल देशमुख यांचा महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून राजीनामा, 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप

Webdunia
सोमवार, 5 एप्रिल 2021 (15:02 IST)
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी यापूर्वी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यांवर होते. सोमवारी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यांविरुद्ध सीबीआय चौकशीला मंजुरी दिली तेव्हा अनिल देशमुख यांनी त्यांचे पद सोडले आहे.
सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली
सांगायचे म्हणजे की या प्रकरणात परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात संपर्क साधला होता. या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सकाळी दिले होते. पुढील पंधरा दिवसांत सीबीआयला प्रारंभिक अहवाल द्यावा लागेल, त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल होणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments