Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी सरकारचे शेवटचे पावसाळी १८ जुलै पासून

Webdunia
सोमवार, 25 जून 2018 (15:29 IST)
यंदाचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या नेतृत्वातील शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. हे अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये १८ दिवस कामकाज सुरू राहील. पुढल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येतील त्यामुळे मोदी सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments