Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधी रेल्वे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करीत म्हणाले प्रवाशांचे कोणी ऐकत नाही

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (08:48 IST)
रेल्वे व्यवस्था बिघडत असून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच ते म्हणाले की, जनतेचे कोणी ऐकत नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित केला असून दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवासात अनेकांना येणाऱ्या समस्यांचा दाखला देत त्यांनी मंगळवारी दावा केला की, रेल्वे व्यवस्था कोलमडत असून प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ आहे. यावेळी लोकांचे कोणी ऐकणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.
 
तसेच राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले की भारताला उत्कृष्ट रेल्वे सुविधांची गरज आहे जी सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. तसेच ते म्हणाले की, "आज बालासोर ते वांद्रेपर्यंत आमची रेल्वे व्यवस्था मोडकळीस आली आहे आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यात असमर्थ आहे. ज्या वेळी लोकांचे ऐकले पाहिजे, तेथे कोणीही ऐकणार नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले, "मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, एक चांगला भारत घडवण्यासाठी तुमचा आवाज उठवा असे देखील ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments