Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१५ ऑगस्टला रॅलीचे आयोजन

Webdunia
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (10:57 IST)
भाजप सरकारविरोधात ‘लोकांचे दोस्त’ आणि समविचारी संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी दादरमध्ये ‘तिरंगा उठाव, भाजप हटाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि समाजातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुंबईतील दादर येथी वीर कोतवाल उद्यानातून दुपारी २ वाजता ही रॅली सुरू होईल. यानंतर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता होणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments