Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अयोध्या राममंदिर प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द

Webdunia
गुरूवार, 15 मार्च 2018 (08:45 IST)

योध्या राममंदिर प्रकरणी बुधवारपासून  सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये  सर्वोच्च न्यायालयाने  पहिला आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले. केवळ मुख्य पक्षकाराचीच बाजू खटल्यात ग्राह्य धरली जाणार आहे. इतर याचिकामुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या २० हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांमध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे. या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि  सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments