Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवनी वाघीनीच्या बछड्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार

Webdunia
टी -1 अवनी वाघीनीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन  बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम वन विभागाने हाती घेतली आहे. येत्या काही दिवसात या दोन्ही बछडयाना ट्रँन्क्युलाईज करून त्यांना सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे  प्रयत्न सुरू आहेत. तसेच या दोन बछड्याना ट्रँन्क्युलाईज करून पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली  आहे. रम्यान, वडिलांच्या सावलीत राहिलेल्या या दोन बछड्यांनी आता वडिलांकडून शिकारीचे प्रशिक्षण घेतले असून, आता बछडेही शिकार करू लागले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments