Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (18:07 IST)
ओडिशातील बौद्ध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन सक्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. 

ही घटना टिकरपाडा पंचायत क्षेत्रातील चारियापाली गावात रविवारी रात्री घटली. सुरेंद्र मलिक हे आपल्या कुटुंबासह झोपले होते रात्री अचानक त्यांच्या मुलीची तब्बेत बिघडली. त्यामुळे सर्व कुटुंब जागे झाले. मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला जवळच एक साप जाताना दिसला. सापाने त्यांच्या तिन्ही मुलींना आणि त्यांना दंश केला. त्यांनी पत्नीला आवाज देऊन तातडीने बोलाविले.

चौघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिन्ही मुलींना मृत घोषित करण्यात आले तर सुरेंद्र यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रेट सापाने दंश केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments